खरीप हंगाम तोंडावर आला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरी भरडले जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडचण आणू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी आमदारांनी दिली. कर्ज वाटपासंदर्भात त्यांनी खास बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्न ...
कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकां ...
कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्ना ...
मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणा ...