Crop Loan : लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे अत्यावश्यक आहे, परंतु राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता शेतकऱ्यांना संकटात टाकते. जिल्हा बँक आणि ग्रामीण बँक आघाडीवर असतानाही उर्वरित बँकांचे कर्ज वितरण मागे असल्याने शेतकऱ्यांच्या ...
राज्य सरकारने राज्यातील ३४ जिल्ह्यांत विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. ...
ikrar satbara nond आपण सातबाऱ्यावर इकरारची नोंद करायची हे बरेच वेळा ऐकले असेल. बऱ्यापैकी सोसायटीमध्ये कर्ज काढण्याच्या वेळी इकरार नोंद करावा लागतो. ...
Crop Loan : निलंगा तालुक्यातील नणंद येथील शेतकरी जाकीर बागवान यांनी सहाय्यक निबंधकांकडे तक्रार नोंदवली आहे की, त्यांच्या नावावर परस्पर पीककर्ज मंजूर करून ६८ हजार ३३१ रुपयांची रक्कम उचलण्यात आली आहे. शेतकऱ्याचा दावा आहे की, त्यांनी असे कोणतेही कर्ज घे ...
राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...