Crop Insurance : पीकविमा योजनेतील 'पीक कापणी प्रयोग' हा एकमेव निकष आता शेतकऱ्यांच्या अडचणीचे कारण ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ३६५ पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतल्याने खरीप हंगामातील हजारो बाधित शेतकरी अद्याप हक्काच्या भरपाईपासून वंचित ...
national farmers day किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी देशभरात शेतकऱ्यांच्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली. दरम्यान, अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, निकषाच्या कचाट्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अद्यापही रुपया ...