शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...
गेल्या मृग बहारातील प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेतील चिकू विमा शंभर टक्के फळला होता; परंतु त्याची माहिती गतवर्षीच शेतकऱ्यांना देण्यासह त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित होते. ...