फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक १४४४७ वर किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार ...
Tur Pik Vima : अकोला जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार शेतकऱ्यांनी तूर पिकाचा विमा घेतला असतानाही केवळ १२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांनाच भरपाई मंजूर झाली आहे. २.७६ कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली असली, तरी बहुतेक शेतकरी वंचित राहिल्याने मोठा गोंधळ आणि नाराजी नि ...
Kapus Pik Vima : गेल्या खरीप हंगामात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतरही विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी ‘कापूस पीक विमा कधी मिळणार?’ या प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहेत.(Kapus Pik Vima) ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांना आधार मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी खिशाला कात्री लावून पीक विम्याचा हप्ता भरला. मात्र, आता जेव्हा मदतीची वेळ आली, तेव्हा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पदरात चक्क ८, १० आणि ७० रुपये टाकले आहेत. ...
Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'एक रुपयात पीक विमा' योजनेमुळे विमाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या योजनेच्या आकडेवारीकडे बारकाईने पाहिल्यास विमा कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावल्याचे स ...
pik vima nuksan bharpai राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. ...