Crop Insurance : रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात पीकविमा अर्जांची संख्या कमी झाली आहे. गतवर्षी १.३६ लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता, तर यंदा केवळ ३,९५५ शेतकरी पुढे आले आहेत. काय आहे कारण वाचा सविस्तर (Crop Insurance) ...
Orange Crop Insurance : संत्रा उत्पादकांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला फळपीक विमा परतावा अखेर मंजूर झाला आहे. सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीने १७.२६ कोटी रुपयांचा परतावा मान्य केला असून, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ...
जळगाव जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. याउलट, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मात्र तब्बल १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे. ...
Banana Crop Insurance : हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत यंदा केळीच्या पीक विम्याची नोंदणी विक्रमी झाली आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक थेट शेतातील बांधावर जाऊन केळी लागवडीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत् ...
pik vima yojana latest update भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते. ...
Orange Crop Insurance : दिवाळी गेली, पण अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार अजूनही विमा परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हवामान आधारित आंबिया बहार फळपीक विमा रक्कम वितरणात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ' ...