आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...
१ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते. ...
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सिरीज "मनी हाइस्ट" पासून प्रेरित होऊन, दिल्लीतील तीन जणांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. अत्यंत धूर्त पद्धतीने, या टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली. ...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...