भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. त्या सामन्यात लाला अमनरनाथ यांनी पहिले कसोटी शतक झळकावले होते. वाचा हा ऐतिहासिक किस्सा... ...
विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers) ...
शोएब अख्तरने बाबर आजमच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याला विराट कोहली आणि ख्रिस गेल सारख्या फलंदाजांपासून शिकण्याचा सल्ला दिला आहे. (Pakistan Cricketer Shoaib Akhtar criticise batsman Babar Azam for his slow batting vs south africa) ...