अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे. ...
मागील ३० वर्षाच्या काळामध्ये जमिनीचे आरोग्य बिघडले, कारण युरिया, डीएपी, एसएसपी इत्यादी खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर झाला. खत आणि कीटकनाशक यांचे अंश जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मुरले. त्यांचे अवशेष फळ, भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ ...
जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...