आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकांवेळी शपथपत्रात सादर केलेली माहिती खोटी असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने दिली आहे ...
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार, आरक्षित जमीन अंतिम विकास आराखडा लागू झाल्यापासून १० वर्षांच्या आत संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा जमीनमालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ...
पेठ तालुक्यातील कृषी विभागातील सुमारे ५० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बाराही कृषी अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना कागदोपत्री मंजूर दाखवून, त्यापोटी सुमारे ५० कोटी, ७२ लाख रुपयांचा भ्रष्टाच ...
नाशिक महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, संदीप वाजे १३ दिवस पोलीस कोठडीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात एकही ठोस पुरावा साद ...