चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत. ...
पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. ...
आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही. ...
मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही. ...