सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
Akot Market Committee : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कापूस खरेदी करू नये, असा आदेश देत सीसीआयच्या कापूस खरेदी प्रक्रियेलाच मज्जाव केला आहे. हंगामाच्या ताणात शेतकरी मोठ्या प्रमाणात केंद्रावर धाव घेत असताना या निर्णयाम ...
पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत. ...
Kapus Kharedi : हिंगोली जिल्ह्यात १० नोव्हेंबरपासून CCI तर्फे कापूस खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी चारही केंद्रांवर स्थानिक निगराणी समित्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Kapus Kharedi) ...
kapus katemari वारंवार बैठका घेऊनही कापूस व्यापारी क्विंटलमागे दोन किलोची घट घेण्यावर ठाम आहेत. प्रशासनाने आदेश देऊनही घट आणि काटामारी हे प्रश्न सुटलेले नाहीत ...
Vardha : कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे 'पांढरे सोने' अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे. ...