कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शर ...
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत ...
कोल्हापूर जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्य ...
लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे आहे. ...