कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या लोकल सेवेमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते शालिमार व सीएसएमटी -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...