कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Raju Patil News : तिरुपतीसारखे मंदिर सोशल डिस्टंसिंग पाळून सुरू आहे. बार आणि रेस्टाँरंट खुले केले आहेत. मंदिर आणि जिम सरकारने असे का धोरण घेत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ...
bankingsector, help, labour, goverment, kolhapurnews , Coronavirus Unlock राज्य शासनाने लॉकडाऊन काळात नोंदीत कामगारांसाठी जाहीर झालेली अर्थिक मदत बँक खात्यात त्वरीत जमा करावी. याकरीता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी सहाय्यक ...