कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. राज्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार ते जाणून घेऊयात... ...
Maharashtra School Reopen by 17th August: शिक्षकांचे लसीकरण करणे, पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश बंदी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका बेंचवर एकच विद्यार्थी. कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हा आणि स्थानिक पातळीवर याचा निर्णय घ्यायचा आ ...
Uddhav Thackeray announcement on Unlock: सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या वर्षी पावसाची सुरुवातच चक्रीवादळाने झाली. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापुराच्या काळात प्रशासनाने चांगलं काम केले. पुरग् ...
Corona virus Unlock: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टाॅरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण ...
चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ही म्हण सध्या मुंबईकरांसाठी तंतोतंत लागू होतेय.. याच कारण आहे ती मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन बंद असल्याने अनेकांना कामावर जाण्यासाठी इतर पर्याय वापरावे लागताय. कोणी बसने जातोय.. कोणी रिक्षा-टॅक्सी-कॅब ...
Coronavirus in Thane: राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेनेही नवी नियमावली जाहीर केली. ...