कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Mumbai Covid 19 Danger Zones : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोणते ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये आहेत? जाणून घेऊयात... ...
College Kolhapur- राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकड ...