कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Akola News केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. ...