कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Maharashtra Lockdown Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अलीकडे रुग्णसंख्येत घट होत असल्याने कडक निर्बंध हटवणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...
Maharashtra Unlock News Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ३१ मे पर्यंत हे नियम लागू आहेत. या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली असल्याने अनलॉक प्रक्रियेल ...
Coronavirus: कडक लॉकडाऊन करून सर्व व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग पूर्णत: रोखला जातो, हा समजही योग्य नाही. कडक निर्बंधांबरोबरच मुंबई महापालिकेने किंवा पुणे शहरातील प्रशासकीय व्यवस्थेने जे प्रयत्न केले, तो मार्ग अवलंबणेदेखील आवश्यक असते. यासाठी ...
कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. देशात नेमकं कोणत्या राज्यांमध्ये निर्बंधांबाबत काय विचार सुरू आहे हे आपण जाणून घेऊयात... ...