कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Akola News केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. ...
College Kolhapur- राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकड ...
Coronavirus Unlock Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत नवे २२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये कोल्हापूर शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दहा ते पंधरा रुग्णांची संख्या येत असताना अचानक २० च्या पुढे रुग्णांची सं ...