कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या उपाययोजना अमरावतीकर विसरले. आता केवळ मास्क तोंडाला बांधला जात आहे, पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या भीतीने. सणाच्या खरेदीला बाहेर पडलेले अमरावतीकर आता मास्कचे आकार-प्रकार, रंगसंगती पाहून ते मु ...
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ ...
जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे ...
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशि ...
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ म ...