संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
१६ एप्रिल रोजी इराणी दांम्पत्य बाहेर गेले असता पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ३०-४० फटके दिले. तर वकिलांच्या मुलांनी फेरीवाल्यांबाबत तक्रार केल्यावर मारहाण केली. ...
कोरोनामुळे समितीची एकही बेठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यांना अहवाल देण्यासाठी एकूण आठ महिन्याची मुदत वाढविल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. ...
संशोधन, सुसज्ज यंत्रणेअभावी तसेच तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे व्यवस्था भांबावली आहे. या यंत्रणेत तब्बल ४० हजार पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या संकटानंतर त्यातील १७ हजार पदे भरणार आहेत ते कंत्राटी पद्धतीवर! ...
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर २ ते १२ जुलैपर्यंत सुरु राहणाऱ्या लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून ५५ ठिकाणी नाकाबंदीचे पॉर्इंन्टस बॅरिकेटस् लावून उभ ...