संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत ५ कि.मी. परिसरापर्यंत आणि सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत ३ कि.मी.पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. ...
इगतपुरी : कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाचा परिणाम फक्त सामान्य जीवनावरच झाला नाही, तर भक्ती जीवनावरही त्याचा परिणाम झाला. इतिहासात प्रथमच पंढरपूरची वारी रद्द केली गेली आणि केवळ निवडलेल्या लोकांना पालखीस परवानगी होती. बऱ्याच वर्षांची परंपरा तुटल्याने वारकर ...