संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गुरुवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत कोरोना रुग्णांसंदर्भात १०२, हॉटेल / आस्थापना संबंधित १६६, पानटपरी ७६, इतर दुकाने ९७५ तसेच अवैध वाहतूक प्रकरणी १,८५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. दि. १ जुलै रोजी अनलॉकमुळे जिल्ह्यातील सर्व शहरांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. ...
केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. ...
कोरोनामुळे अनेक बड्या उद्योगधंद्यांची आर्थिक गणिते बिघडली, तिथे सामान्यांची गोष्टच निराळी. त्यातही ठाणे-मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनही वाढतच चालला आहे. ...
वसई-विरारमध्ये दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ...