संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदार ...
कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. ...
गोंदिया जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली. ...
कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस ९३ दिवसांवर पोहोचला होता. मात्र १ सप्टेंबरपासून रुग्णांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. ...