संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Mask Price News : राज्य सरकारने आदेश काढून मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले असले तरी राज्यात एकाही ठिकाणी औषध दुकानाच्या दर्शनी भागावर मास्कच्या किमती लावण्यात आलेल्या नाहीत. ...
Coronavirus News : राज्य सरकारने मास्कच्या दर नियंत्रणाचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय आणि दरपत्रक औषध विक्री दुकानदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले. ...
Mumbai News : एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये तब्बल एक लाख ६० हजार २७९ नागरिकांवर कारवाई करून तीन कोटी ४९ लाख ३४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते. ...
KDMC Coronavirus News : मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार रुग्ण आढळले, तर एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण वाढायला लागले. जुलैमध्ये एका दिवसाला ६०० च्या आसपास व त्याहीपेक्षा जास्त ...
KDMC News : शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. ...
Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आह ...
Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यापर्यंत ७ लाख ९६ हजार २२ कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आली. यामध्ये ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शास ...