संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अधिक तर श्वान हे भटके असतात. त्याचे नेहमीचे अन्न हे हॉटेल तसेच दुकानदारांनी काय तरी आपणास घालेल आणि त्यावर आयुष्यातील दिवस ढकलणे असेच असते. पण लॉकडाऊनमध्ये मनुष्य प्राण्याचे जेवढे हाल झाले त्यापेक्षा मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. ...
शहरातील तिनबत्ती भाजी मार्केट मध्ये सकाळच्या सुमारास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसोबत नागरीक तोंडावर मास्क न लावता गर्दी करीत असल्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती ...
नवी मुंबईमध्ये दोन दिवस एकही रूग्ण वाढला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु बुधवारी रुग्ण वाढल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...