संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
हिंगोली शहरातील रामलीला मैदान, जिल्हा परिषद शाळा, मंगळवारा आठवडी बाजार, रेल्वे मैदान( महाआरोग्य शिबीर स्थळ) तसेच खटकाळी बायपास येथे एकतर्फी रस्त्यावर भाजीपाला व फळविक्री केली जाणार आहे. ...
नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता ...