संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.त्यामुळेच मागील महिनाभरात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिल्ली निजामुद्द ...
अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते ...
येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस क ...
कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी कर ...