संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
युरोपियन युनियन आणि अमेरिकेत नव्या व्हेरिअंटमुळे अधिक नुकसान झाले आहे. पण, येथे अधिक लोकांना संसर्ग झाला असला तरी, कमी लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे, अशी माहितीतीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. ...
Molnupiravir Corona Medicine : हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हिटेरो आणि ऑप्टीमस सारख्या 13 कंपन्या तयार करत आहेत. या सर्व कंपन्या हे औषध आपल्या ब्रँड नेमने लॉन्च करत आहेत. ...
coronavirus :विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
Nawab Malik : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय बैठकीत झाल्याचे नवाब मलिक यांनी ...
Ajit Pawar : योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पद्धती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली. ...