संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर ...
डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्था आदीचा समावेश आहे. सेवानिवृत्तांसह सेवेतील लोकांनी यासाठी तयारी दर्शविली. ...
लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधि ...
मुंबईत आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाºयाला लक्षणे दिसताच त्यांना तातडीने या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
शेतमालाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार व्यवस्थेचीही शेतकऱ्यांना विशेष मदत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...