देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशातील रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रियंका यांना बघण्यासाठी आलेल्या ... ...
मुंबई - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त सध्या निवडणूक प्रचारांच्या सभांमध्ये गुंतला आहे. बहिणी प्रिया दत्तसह, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार ... ...