देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केले. यावेळी राष्ट्रीय ... ...
अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा ... ...
इचलकरंजी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश आवाडे आता इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत..खरे ... ...
संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस ... ...