Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 02:34 PM2019-12-23T14:34:39+5:302019-12-23T14:35:11+5:30

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी  दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केले. यावेळी राष्ट्रीय ...

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी  दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केले. यावेळी राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात  काँग्रेस , अर्बन नक्षली अफवा पसवत आहेत, असा आरोप  नरेंद्र मोदींनी  केला.