देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक झालीच, तर ती कशी व्हायला हवी याबद्दल पक्षाच्या घटनेत स्पष्ट उल्लेख आहे. ...
Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या मुंबईतील भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Bharat Jodo Yatra: २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसनंही कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासा ...