देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Gujarat opinion poll 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच विविध ओपिनियन पोल्स समोर य ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज या यात्रेत ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते तेलंगणात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून ते तेलंगणात पोहोचले. ...
mallikarjun kharge: दरम्यान, कर्नाटकमधून येणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राजकीय कारकीर्दीची कमान ही उत्तरोत्तर चढती राहिली आहे. गेल्या काही काळात ते गांधी कुटुंबीयांचे विश्वासू बनले आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड केले होते. ...
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatara) यात्रेचा आज ४० वा दिवस आहे. या ४० दिवसांत कर्नाटकातील बेल्लारी येथे भारत जोडो यात्रेने एकूण 1,000 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस समर्थक भक्कमपणे लढताना दिसत आहे. ...
Gujarat, Himachal Pradesh opinion polls: दरम्यान, दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्ता राखणार की, यावेळी सत्ता परिवर्तन होणार, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता या दोन्ही राज्यांमधील मतदासांचा कल काय आहे हे सांगणारे ओपिनियन पोल ...