देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Ravindra Chavan News: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केल ...
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. काल लातूरमध्ये भाजपाची सभा झाली, यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले. ...
Suresh Kalmadi Death: सुरेश कलमाडी यांनी १९९१ मध्ये शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीत ६४ खासदारांना एकत्र आणलं होतं. वाचा कलमाडींच्या त्या धाडसी राजकीय खेळीचा आणि मैत्रीचा रंजक इतिहास. ...
Suresh Kalmadi Passes Away: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. दुपारी २ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. वाचा सविस्तर माहिती. ...
इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. ...