देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Girija Vyas Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी पूजा करताना साडीला आग लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू ...
Caste Census: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर तापवला होता. तसेच त्यानंतरही त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. ...
Caste Census News: देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने जाहिर केला.देशभरातील दलित, मागासवर्गीय आणि वंचित समाजासासाठी ऐतिहासिक आहे. जातीय जनगणनेचा निर्णय करा ही मागणी अनेक दशकांपासूनची होती. ...
Congress Nasim Khan News: जातनिहाय जनगणना करावी ही मागणी राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने लावून धरली होती, याची आठवण पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांनी करून दिली. ...
BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दाखले देत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले होते. पण नंतर राहुल गांधी यांची भूमिकाच योग्य होती, असे स्पष्ट झाले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. ...