देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Hidayat Patel Akola Murder News: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची अकोट तालुक्यातील मोहाळा येथे हत्या. राजकीय वैमनस्यातून चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. ...
भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथमध्ये पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती सत्तेपोटी मोडली असा आरोप शिंदेसेनेचे आमदार किणीकर यांनी केला. ...