लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर - Marathi News | Shashi Tharoor: 'Now is not the time, I will give a proper answer when I come to India', Shashi Tharoor's homegrown threat to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

Shashi Tharoor: शशी थरुर परदेशात भारताची बाजू मांडत असताना काँग्रेस नेते त्यांच्यावरच टीका करत आहेत. ...

काँग्रेस काढणार शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा - Marathi News | Congress to hold farmers' self-respect march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस काढणार शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा

काँग्रेसने ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याची घोषणा केली ...

"राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | Congress demands judicial inquiry into all major projects, suspicion of corruption worth Rs 1 lakh crore in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’

Harshwardhan Sapkal: राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय असून, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.  ...

Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा - Marathi News | AAP Arvind Kejriwal challenges BJP in gujarat visavadar bypolls 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी रोड शो दरम्यान जनतेला संबोधित केलं. भाजपा आणि काँग्रेस दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला. ...

‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा - Marathi News | "Is Agriculture Minister Manikrao Kokate's head in the right place? The Chief Minister should explain to the Agriculture Minister otherwise..." Congress warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कृषिमंत्री कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना समज द्यावी अन्यथा…’’

Congress News: हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केला होता. त्यावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा - Marathi News | telangana cm Revanth Reddy says Narendra Modi is like banned rs 1000 note Rahul Gandhi can win back pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...

"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद - Marathi News | Operation Sindoor: Controversy over Jairam Ramesh's statement comparing MP delegation to terrorists in Pahalgam, BJP criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत,आपले खासदारही...', जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

Operation Sindoor: जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल    - Marathi News | "Mumbai collapsed due to the corruption of the coalition government; when will action be taken against the responsible officials?" Congress asks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   

Congress Criticize Mahayuti Government: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भा ...