शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : Kangana Ranaut : सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र...; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी? वर्षा गायकवाड यांनी सगळंच सांगितलं

राष्ट्रीय : Smriti Irani : अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण

मुंबई : Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांची पुन्हा विनंती; संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या उमेदवारीमागचं कारण सांगितलं

राष्ट्रीय : 'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : मला मत दिलं तर मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन; भाजपाच्या आश्वासनावर काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही सोडलं नव्हतं; आणीबाणीच्या आठवणीत राजनाथ सिंह भावूक

सोलापूर : Solapur: कॉँग्रेस सत्तेत आल्यास ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार 

उत्तर प्रदेश : PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास

महाराष्ट्र : दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा