देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ...
Vijay Vadettiwar's criticize Girish Mahajan: प्रजासत्ताक दिनी दिलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये ड़ॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने एका महिला अधिकाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होत ...
अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी एक बैठक पार पडली. त्यात बहुमताचा आकडा जुळवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ...
Harshavardhana Sapkal News: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. ...
Congress Harshwardhan Sapkal News: मुंबईत बिहार भवन बांधण्याबरोबरच पाटण्यात महाराष्ट्र भवन बांधण्याचे जाहीर केले असते तर दोन राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान होत आहे असे दिसले असते, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...