देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवरून काँग्रेसमध्ये पेटलेल्या गटबाजीवर मंगळवारी (दि.३ फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत दिल्ली दरबारी खलबते सुरू होती. ...
संसदेच्या आवारात अगदी अल्पकाळ झालेली ती सहज बोलाचाली होती. पण तिला अर्थाचे अनेक पदर नंतर चिकटले. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलत असताना राहुल गांधी एकदम म्हणाले, ‘माझ्या आईने मला खासगी विमानाने प्रवास टाळायला सांगितले आहे.’ हे बोल ...
Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेवर बोलण्यापासून रोखणे हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
Parliament Budget Session: निलंबनात काँग्रेसचे ७, तर माकपच्या एका खासदाराचा समावेश; लोकसभेत माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकावरून पुन्हा वाद; तीन वेळा कामकाज तहकूब ...