देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
No PM Modi Speech in Lok Sabha: ...अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी येऊ शकत नव्हते. महिला खासदारांनी तेथून जाण्यास नकार दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत." देश सर्व बघत आहे आणि काँग्रेसला याचे उत्तरे मागेल." ...
Parliament Uproar PM Modi Speech: संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मोठा राडा झाला. भाजपने विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर काँग्रेसने भाजप खासदारानेच महिलांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर. ...
Congress Harshwardhan Sapkal News: अजित पवारांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले. पण ब्लॅकबॉक्सचे संभाषण अद्याप जाहीर झाले नाही. हा विलंब अनाकलनीय असून, संशय बळावत चालला आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. ...