देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
चंद्रपूर महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर या संघर्ष उफाळून आला. हा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीत त्यावर तोडगा काढण्यात आला. ...
Congress Attack PM Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर देता आले नाही. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण होऊ शकले नाही. त्यानंतर आता भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...
Parliament Budget Session 2026: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून सनसनाटी आरोप केल्यापासून लोकसभेमध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आहेत. लोकसभेतील या गरमा गरमीचे पडसाद आज राज्यस ...
भारत-चीन संघर्षाच्या काळात २०२० मध्ये केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि ती माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यावर ढकलली, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...
Budget 2026: सामाजिक न्यायाची भूमिका अर्थसंकल्पातून दूर गेली असून केवळ पैसा फेक तमाशा देख असे चित्र दिसत आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. ...