देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. शीख समाजाचा अपमान, संविधानाचा अनादर आणि सदानंद मास्टर यांच्या संघर्षावर मोदींनी काय भाष्य केले? वाचा सविस्तर. ...
Ramdas Athawale Rajya Sabha Speech: राज्यसभेत रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि UPA वर निशाणा साधला. "तिकडे ५ वर्षे राहिलो असतो, इथे १३ वर्षे मंत्री आहे" असे म्हणत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. ...