देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरूवातीलाच 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच पुस्तकातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत मोदी सरकारला घेरले. पण, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच राहुल गांधींना कसे मिळ ...
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित असल्याचा दावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. सोमवारी दुपारपर्यंत यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ...
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का; भाजपच्या पदरी निराशा, कडेगाव तालुक्यात एक जागा वगळता सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर ...