देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले ...
Bhagyashri Atram Sharad Pawar : अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या जागेवरून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिला जाणार असल्याची चर्चा आहे, पण त्याला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे. ...
Narendra Modi called Mallikarjun Kharge: आज जम्मू काश्मीरमधील बिलावर येथे एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली होती. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून ...
Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रविवारी जम्मूमध्ये भाषण करताना अचानक बेशुद्ध पडले. जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान बेशुद्ध पडले. ...