देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ...
Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येथे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजपा तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने काँग्रेसने कंबर कस ...
Akola News: शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आं ...
Congress Criticize BJP: महायुतीला निवडणूकीसाठी गाय आठवली. दुष्काळात चारा आणि पाण्याविना तडफडत असताना गाय आठवली नाही अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे. ...