देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BJP Criticize Uddhav Thackeray: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव ...
Bhupen Borah leaves Congress: आसाममध्ये दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प ...
Harshvardhan Sapkal News: भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत सपकाळ यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. ...
राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले ...
BJP Criticize Harshvardhan Sapkal News: मालेगाव महानगपालिकेमधील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे या फोटोला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत असताना छत्रपती श ...