देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५० % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करू, अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते र ...
BJP strategy in jammu and kashmir: तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मिरात निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल येतील, पण त्याआधीच भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात पाच आमदार जे राज्यपाल नियुक्त करणार आहेत, ते महत्त्वाचे ठरणार आहेत. ...
Haryana Assembly Election 2024 :हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार अशोक तंवर यांनी मोठा दावा केला आहे. ...
जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...
Congress Nana Patole News: या सरकारचे शेवटचे दिवस राहिले आहेत. राज्यातील जनतेला हे भाजपा शिंदे सरकार नकोसे झाले आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ...