देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रामधील उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीमधील हायकमांडसोबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करत आहेत. तसेच उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसकडून अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट क ...
कैलास गोरंट्याल यांनी या मुलाखतीत जालन्यातील एका प्रियकराची कहाणी सांगितली. HIV झालेल्या प्रेयसीची सेवा करणारा प्रियकर त्यांच्याकडे मदतीसाठी आला होता. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगताना गोरंट्याल यांनादेखील गहिवरुन आलं होतं. ...
संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे गट भाजपासोबत जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...
Congress-UBT Shiv sena Seat Sharing issue: काँग्रेस विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा देण्यास तयार नाहीय. नाना पटोलेंचा शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत. ...