देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Uttar Pradesh News: अल्पवयीन मुलां-मुलींमधील प्रेमप्रकरणाच्या घटना मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामधून अल्पवयीनांच्या प्रेमप्रकरणाबाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
Maha Vikas Aghadi Seat Sharing News: काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील खेचाखेचीमुळे महाविकास आघाडीचं लांबलेलं जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भात महत्त्वाची ...
Maha vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला असतानाच आज दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बैठक झाली. ...